आणि मी दहावी पास झालो…
या जगात प्रत्येक मुलाच्या जीवनात शिक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु आमच्या जीवनात हे खूप अवघड होतं. घरची परिस्थती बिकट असल्याकारणाने आईवडील मुंबईकडे सतत येत असत. त्यामुळे गावाकडे माझे थोडेफार शिक्षण झाले होते. घराची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी सुद्धा आईबाबांसोबत मुंबईमध्ये येत असे. आपल्या जीवनात शिक्षण नाही असे मानून मी मुंबईमध्येच राहण्याचा विचार केला. […]
आणि मी दहावी पास झालो… Read More »